खड्डेमुक्त मुंबई हे आमचे स्वप्न आहे. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा रस्त्यांसाठी वापरला जातो


खड्डेमुक्त मुंबई हे आमचे स्वप्न आहे. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा रस्त्यांसाठी वापरला जातो. मात्र निकृष्ठ कामांमुळे पुन्हा खड्डे पडतात. एकदा रस्ता बांधल्यानंतर त्याच्या डागडुजीची जबाबदारी BMC ची असते. गेल्या ४ वर्षात त्यांच्याकडून एकाही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळणं हा त्यांचा हक्क आहे. या हक्काच्या अंमलबाजावणीसाठीच्या संघर्षासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.

Please follow and like us:
2 views
Posted on November 7, 2024

You may also like

10 views

Page 31 of 52