तिरंगा यात्रा’ – राष्ट्राभिमान आणि शौर्याचा भव्य सोहळा!
देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री Narendra Modi जी यांच्या प्रेरणेतून, ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर देशभरात जनजागृतीसाठी ‘तिरंगा यात्रा’ चे आयोजन करण्यात आले.
आज आमचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे जी, मंत्री श्रीमती Pankaja Gopinath Munde जी, आमदार श्री Ravindra Chavan जी, मंत्री श्री Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी, मंत्री श्री Mangal Prabhat Lodha जी, सर्व खासदार व आमदार तसेच मोठ्या संख्येने मुंबईकर नागरिकांच्या उपस्थितीत ऑगस्ट क्रांती मैदान ते शहीद तुकाराम ओम्बळे चौक, गिरगाव चौपाटी दरम्यान भव्य तिरंगा यात्रा उत्साहात पार पडली.
ही यात्रा शहीदांना आदरांजली वाहणारी आणि देशप्रेम जागवणारी ठरली.